थकवटीचा दिवस होता पण ठीक होता कशी धावपळ झाली काम आमचं झालं की नाही हे सर्व सांगितलं!
कोरोना मुळे दिवस कसे येतात कसे जातात समजत नाही आणि पाहता पाहता २०२० वर्ष संपत येईल आता आयुष्य देखील खाली दिलेल्या फोटो मधील वायरसारखे झाले आहे आयुष्य खूप छान पण वायरी यायला नको होत्या दिवस मावळा आणि आम्ही घरी पोहोचलो।
काय आहे ना की आज पुन्हा आम्हाला ठाणे जिल्हा परिषद कार्यलय मध्ये जायचे होते काल च्या पोस्ट मध्ये जसे सांगितले कशी धावपळ झाली काम आमचं झालं की नाही हे सर्व सांगितलं होतं आज सुद्धा पोहोचलो नेहमी प्रमाणे मामा आणि वहिनी दोघे ऑफिस मध्ये गेले साहेबांची सही आणि शिक्का आर्यन आणि अनन्या च्या शाळेच्या दाखल्यावर घेण्यासाठी जावं लागलं ।
आज पुन्हा आम्ही जाऊन आलो दुपारी पोहोचलो आज मामा आले असल्याकारणाने जरा वजन वाटत होते काम होईल च अस वाटत होते तिथे पाहोचल्यावर बघितल्यावर खूप सारे माणसे पहिल्यापासून साहेबांची वाट पाहत होते ते ही आमच्या सारखेच काम घेऊन आले होते त्यांना देखील सही आणि शिक्का हवा होता ते लोक तर ५ -६ दिवसापासून येत होते।
आज थोडं लवकर पोहोचलो नेहमी प्रमाणे दुपारी या सांगत आम्हाला २ तास बाहेर हिंडावं लागलं मामा आणि वहिनी कार्यलय मध्ये गेले आणि मी बाहेर गाडी लावण्यासाठी जागा नसल्याकारणाने तलाव पाली कडे महाराजच्या पुतळ्या जवळ जाऊन शांत गाडी लावून बसलो नंतर वहिनी आणि मामा चा फोन आला आणि मला पुन्हा त्या कार्यालय च्या खाली जावं लागलं तलाव पाली ते जिल्हा परिषद कार्यलय एक दोन किलोमीटर चा फरक असेल मे तिथे पोहोचलो।
भूक लागली मानून समोरच मामलेदार मिसळ होती ठाणे च्या माणसांना सांगण्याची गरज नाही मामलेदार मिसळ मनझ काई जीज आहे उत्तम सरस एकदम भारी मिसळ मामलेदार ची दुकानाच्या समोर जरी उभा राहिला तरी त्याच्या स्वादाने माणूस खिचला जातो अशी ख्याती आहे त्याची ।
मामलेदार मिसळ भेटते पण सरकारच्या नियमानुसार पार्सल , आम्ही पार्सल घेत गाडी मधेच खाली दोन खास दुपारचे पोटात गेल्यामुळे जर चांगले वाटले नंतर मामा पुन्हा म्हंटले मी जाऊन येतो पाहतो साहेब आले का गेल्यावर मामा ने वहिनींना बोलवून घेतले आणि पेपर सर्व दयला सांगितले आणि सही आणि शिक्का घेत खाली आले ।
आज जर काम नसते झालं तर कठीण झालं असत उदय त्याची flight असल्यामुळे काल आणि आज खूप धावपळ झाली उद्या पुन्हा होणार कारण दादाच्या फॅमिली ला विमानतळावर पोहोचवयचे आहे सर्व तयारी आदल्या रात्री करून घेतली समान बांधले सर्व घेऊन जायच्या वस्तू व्यवस्थित ठेवले ।
शेवटी आज काम झाले दाखवल्यावर शिक्का आणि सही घेतली शिक्का आणि सही हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दाखल करतो तेव्हा आपल्या जुन्या जिल्ह्यातून जिल्हा परिषद कार्यलयात जाऊन साहेबांची सही आणि शिक्का घेणे खूप महत्वाचे असते शाळे मधून पण भेटतात पण कोणाला वेळ नसतो कोणाला असतो आम्हला वेळ नसल्याकारणाने तिथे जाऊन घायवे लागला
उद्या उड्डाण असल्यामुळे आज काम झाले देवाची कृपा वेळ1 कोणावर सांगून येत नसते चला जे झाले ते चांगले झाले उद्या आर्यन अनन्या जाणार घरात शांतता असणार करमणार नाही घरी खाली खाली होऊन जाणार पुन्हा त्याच आवाज घरात ऐकू नाही येणार ☹️